सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंसमोर किंवा अंबादास दानवेंकडे जाऊन रडावं अजित पवारांचा सुषमा अंधारेंना टोला

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव विविध कारणाने आणि वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आहे…

20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आमदार बच्चू कडू यांचा दावा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा…

नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला – अजित पवार

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…

12 विधान परिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्यामुळे अद्यापपर्यंत करता आलेली नाही ठाकरे सरकारने…

राज्यात पारा वाढला, पुढील तीन दिवस उष्णता वाढणार

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा तडाखा तर कधी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.…

चौकशीसाठी मुदत वाढवून मिळण्यासाठी जयंत पाटलांचं ईडीला पत्र

आयएल आणि एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. चौकशीसाठी…

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा…

संजय राऊत यांनी नैतिकता पाळून देवळात जाऊन ध्यान धारणा करावी – शहाजीबापू पाटील

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक…

ठाकरेंनी स्वेच्छेने पदाचा त्याग केला नसता आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी असती-शंभूराज देसाई

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने आज जाहिर केला असून शिंदे-फडणवीस सरकार वाचले विरोधक म्हणतात सरकार…

कुणी राजीनामा घेऊन आले तर मी त्याला देऊ नको, असे म्हणणार का? भगतसिंह कोश्यारी

कुणी माझ्याकडे राजीनामा घेऊन आले तर मी त्याला राजीनामा देऊ नको, असे म्हणणार का? असा सवाल…