राज्यातील ५००० एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या…

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता महत्त्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संकेतस्थळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना विभागाची सविस्तर माहिती उपलब्ध होत असून माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता महत्त्वाची असल्याचे…

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, पुणे पोलीस आयुक्तालयात 200 ते 300 गुन्हेगारांची परेड

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या खूनांमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. शरद मोहोळ याची महिन्याआधी भरदुपारी…

वांग मध्यम प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कमेसंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

वांग मध्यम प्रकल्पांतर्गत अंशतः बाधित मौजे जिंती व निगडे ता.पाटण (जि. सातारा) गावातील प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कमेच्या…

उद्धव ठाकरे मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, उद्धव ठाकरेंचा सपत्नीक ‘वंदे भारत’ रेल्वे प्रवास; भाजपचा उपरोधिक टोला

उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह कोकण दौऱ्यावर होते. चिपळूण येथील सभेनंतर मुंबईला परत येताना…

जलयुक्त शिवार अभियान 2.0; जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिवपद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे

जलयुक्त शिवार अभियान 2.0 जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तर तालुकास्तरीय सदस्य…

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग

आरोग्य विभागात रिक्त पदांमुळे रूग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत होते. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त…

जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी’ निर्मितीमुळे निसर्ग पर्यटनास चालना मिळेल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता…

राज्य शासनाकडून क्रीडा संस्कृतीची जोपासना, प्रतिभावंत खेळाडूंना संधी देण्यासाठी भरीव निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

विविध माध्यमातून क्रीडा विभागाला भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे भविष्यात महाराष्ट्रातून जास्तीत…

सुशासन हा आमच्या सरकारचा पाया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत.…