माझा फडणवीस साहेबांवर पूर्ण विश्वास; निलेश राणे यांची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर…

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराचे ३० ऑक्टोबरला मुंबईत वितरण

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार, कामगार भूषण…

मातृभूमीविषयी प्रेम आणि संस्कृतीविषयी आदर महत्त्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केंद्र सरकार आणि राज्य शासन काम करीत आहे, यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची…

मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची चाहूल

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप…

गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना…!!

भारतीय ग्राम व्यवस्थेत खेडी स्वयंपूर्ण होती. कारण गावातल्या गरजा गावातच भागविल्या जात होत्या. त्यासाठी गावकारागीर असतं…

बाबा महाराज सातारकर यांचे जिवंत स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करणार – देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सातारकर कुटुंबीयांची खूप मोठी परंपरा वारकरी संप्रदायात राहिली आहे. त्यांची चौथी पिढी या अद्यातमच्या कार्यात आपल्याला…

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणेंचं निधन, वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास

संघर्षशील नेते, माजी केंद्रीय मंत्री बबनराव दाजीबा ढाकणे यांचे रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.…

जयंत पाटील यांनीसुद्धा आमच्यासोबत शपथ घेतली असती; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा जयंत पाटील हेदेखील आमच्यासोबत येणार होते, असा गौप्यस्फोट राज्याचे वैद्यकीय शिक्षण…

नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6…

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष; कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई – मंत्री धर्मरावबाबा आत्राम

सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये…