मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी पुढे टाकलेले पाऊल, वक्फ सुधारणा विधेयकावर अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांचे स्पष्ट भाष्य

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वक्फ बोर्डाकडे संपूर्ण देशात सर्वात जास्त जमीन असूनही ती योग्य पद्धतीने…

अरे कहना क्या चाहते हो? चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडवली उध्दव ठाकरेंची खिल्ली

विशेष प्रतिनिधी मुंबई : अरे कहना क्या चाहते हो? अशी खिल्ली उडवत भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री…

काय बोलावे उध्दव ठाकरेंना सुचेना, एकनाथ शिंदे यांचा टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई : वक्फ सुधारणा विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेवरून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची चांगलीच गोची झाली…

जिवलग मित्राच्या भाषणाने प्रवीण तरडे भारावले..पुणेकरांचा लाडका मुरलीधर म्हणत कौतुक

विशेष प्रतिनिधी पुणे : पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश त्याला ऐकत होता… या…

गडचिरोलीच्या विकासाला चालना मिळणार, मुख्यमंत्र्यांचे स्वप्न साकार होणार

विशेष प्रतिनिधी गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात खनिकर्म प्राधिकरणाच्या स्थापनेमुळे औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री…

मनमानी वक्फ दावेही आता थांबणार, वैयक्तिक मालमत्तेचे रक्षण होणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: वक्फ (सुधारणा) विधेयक २०२४ हे ऐतिहासिक पाऊल ठरले असून, यामुळे देशातील सांस्कृतिक…

वक्फ विधेयकावरील भूमिका भोवणार, ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : वक्फ सुधारणा विधेयकाबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाने घेतलेली भूमिका चांगलीच…

कंकालेश्वर मंदिरावर निजाम काळापासून अत्याचार , निजामाने केले होते बंद , वक्फ बोर्डाने जमीन ताब्यात घेतली

विशेष प्रतिनिधी बीड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ बोर्डाची दादागिरी संसदेत मांडताना बीड शहराजवळील…