पुण्यातील अतिक्रमण, उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश, बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

विशेष प्रतिनिधी मुंबई : पुणे शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटींग करुन ते विकणे तसेच…

मोदीद्वेषातून ममता बॅनर्जी बरळल्या, सिंदूरवरून पंतप्रधानांवर टीका करत वादग्रस्त विधान

विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक…

भारत-पाक युद्धविराम ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीमुळे झाल्याचा दावा पुन्हा फेटाळला; भारताची स्पष्ट भूमिका

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने असा दावा केला आहे की, भारत…

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही; विचार देखील नाही, सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, दोन्ही गटांच्या…

गडचिरोलीतील 100 अंगणवाड्यांचे नंदघरमध्ये रूपांतर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’मध्ये रूपांतर करण्याचा अभिनव उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून…

अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

विशेष प्रतिनिधी परभणी : अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं, अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक…

परकीय गुंतवणुकीत राज्य पुन्हा एकदा देशात अव्वल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले महाराष्ट्राचे अभिनंदन

विशेष प्रतिनिधी मुंबई : परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात अव्वल ठरला आहे. आर्थिक वर्ष…

पाकिस्तानचा भोंगा’ म्हणत संजय राऊतांवर भाजपचा व्यंगचित्रातून निशाणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे शिवसेना ठाकरे गटाचे…

माझे लेकरु तर गेले आहेच. मात्र, तीच्यावर एवढे वाईट शिंतोडे उडवू नका, ढसाढसा रडत वैष्णवीच्या वडिलांची मागणी

विशेष प्रतिनिधी पुणे : माझ्या मुलीवर आरोप करणाऱ्या वकिलांना देखील मुली-बाळी असतील. आता माझे लेकरु तर…

भारत ‘दुसरा गाल’ पुढे करणार नाही; दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर, शशी थरूर यांचा पाकिस्तानला इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या भूमीतून दहशतवाद्यांना आता मोकळं रान मिळणार नाही. भारत दुसरा…