पाकिस्तानविरोधातील कारवाई केवळ स्थगित, पुन्हा आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या…

तुम्ही फक्त हल्ला करा, आम्ही पाकिस्तानला पश्चिमेकडून नष्ट करू, बलूच लिबरेशन आर्मीची भारताला सहकार्याची मागणी

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद :भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक सुरू केल्यापासून पाकिस्तानातील असंतुष्ट…

दहशतवाद्यांसाठी सीमेपलीकडील भूमी देखील सुरक्षित नाही याचा ऑपरेशन सिंदूर पुरावा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत जेव्हा जेव्हा दहशतवादाविरोधात कारवाई करतो, तेव्हा दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांसाठी…

शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल दहशतवादाविरोधात एकत्रित लढ्याला देते बळ, शरद पवार यांचा शस्त्रसंधीला पाठिंबा

विशेष प्रतिनिधी पुणे : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अखेर दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली…

भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम, दोन्ही बाजुंकडून मान्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे, आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर…

पाकिस्तानचा भारतात २६ ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न हणून पडला, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताने २६ पेक्षा अधिक ठिकाणी पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न हणून पडले…

पाकिस्तानी अभिनेत्रीची जावेद अख्तर यांना धमकी, मरायला दोन तास राहिलेत, नसीरुद्दीन शाहसारखे गप्प बसा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मरायला तुमचे दोन तास उरले आहेत, तरीही तुम्ही अशा फालतू गोष्टी…

वेदनेवर फुंकर.. स्वतः पंतप्रधान मोदींनी लष्करी कारवाईस दिले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान आणि…

पाकिस्तान आणखी दहशतवादी हल्ले घडवून आणणार असल्याची माहिती मिळाल्यानेच राबवले ऑपरेशन सिंदूर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केली भूमिका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरून आणखी हल्ले घडवून आणले जाणार आहेत, अशी विश्वसनीय…

ओवैसी यांचे पंतप्रधानांना आवाहन, पाकिस्तानला असा धडा शिकवा की पुन्हा त्यांनी शंभर वेळा विचार करायला हवा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र आहे. भारतावर पुन्हा हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानने शंभर…