आर्मेनियातून एअरलिफ्ट यशस्वी, इराणमधील भारतीय विद्यार्थी सुखरूप मायदेशी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :इस्रायल-इराण संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच भारत सरकारने वेळेत हस्तक्षेप करत एक…

भारत-पाक युद्धविराम ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीमुळे झाल्याचा दावा पुन्हा फेटाळला; भारताची स्पष्ट भूमिका

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने असा दावा केला आहे की, भारत…

भारत ‘दुसरा गाल’ पुढे करणार नाही; दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर, शशी थरूर यांचा पाकिस्तानला इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या भूमीतून दहशतवाद्यांना आता मोकळं रान मिळणार नाही. भारत दुसरा…

पाकिस्तानच दहशतवाद पोसतो, स्वतःला मात्र पीडित म्हणून भासवतो; जागतिक आरोग्य संघटनेच्या व्यासपीठावरून भारताचा जोरदार हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या धोरणावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्यासपीठावरून थेट…

काँग्रेसचे क्षुद्र राजकारण आणि पाकिस्तानी प्रचाराचे हत्यार ठरलेले राहुल गांधी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पाकिस्तानला जागतिक स्तरावर मोठा धक्का बसला आहे.…

पंतप्रधानांनी दहशतवादाचा बुरखा फाडला , एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक

विशेष प्रतिनिधी मुंबई : पहलगामचा माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या काळात भारताने पाकिस्तानचा जगासमोर…

चीनने घेतली पाकिस्तानची बाजू; सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी कायमस्वरूपी बाजूने राहण्याचे दिले आश्वासन

विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले असताना चीनने थेट…

शांतता हवी असेल तर दहशतवाद थांबवावा लागेल, भारताचा पाकिस्तानला कडक इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.…

पाकिस्तान आणखी दहशतवादी हल्ले घडवून आणणार असल्याची माहिती मिळाल्यानेच राबवले ऑपरेशन सिंदूर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केली भूमिका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरून आणखी हल्ले घडवून आणले जाणार आहेत, अशी विश्वसनीय…

पहलगाम हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, हरदीप पुरी यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अधिक कठोर भूमिका…