नवनिर्मित जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा झपाट्याने विकास – मंत्री विजयकुमार गावित

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी उकाई धरणाचे बॅकवॉटर आपल्या राज्याच्या वाट्याला आले. ते उचलण्यासाठी कुठलीही शाश्वत अशी…

नाशिक जिल्ह्याच्या 1002.12 कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन प्रारूप आराखड्यास मंजूरी – मंत्री दादा भुसे

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुढील आर्थिक वर्ष 2024-25 साठी रू. 1002.12 कोटींचा प्रारूप आराखडा करण्यात आला…

पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना तत्काळ विमा रक्कम वाटप करावी – मंत्री दादा भुसे

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रास्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या माध्यमातून मिळणारा…

शासकीय योजनांची माहिती घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी…

भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम 15 नोव्हेंबरपासून…

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

मराठवाड्यात ‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर…

बीड जिल्हा आत्महत्या मुक्तीकडे नेण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे – मंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करून हा जिल्हा आत्महत्या मुक्त झाला पाहिजे यासाठी जिल्ह्यातील शासन प्रशासनासह जनतेनेही…

जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर स्वागतासाठी फटाके फोडणे व गुलाल उधळणे टाळावे; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केली…

शिर्डीत नवीन इंटिग्रेटेड टर्मिनलसाठी 527 कोटी; एमएडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता

शिर्डी येथील विमानतळाच्या सभोवतालचा परिसर (आशा- एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट) विकसित करण्यासाठीचे अधिकार महाराष्ट्र विमानतळ…

गरिबांच्या कल्याणासाठी चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय वर्षात आपण भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त, समतायुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. जनहित…

ठाण्यात 24 तास अखंड वीजपुरवठ्यासाठी 4 हजार 500 कोटींचा आराखडा

ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करून 24 तास अखंड वीजपुरवठा करण्यात येत आहे.…