घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने कालबाह्य केलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम…

भाजपसोबत निवडून आला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा नैतिकता कुठे गेली होती-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवत निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे…

एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार; आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर हाती आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता अध्यक्षांकडे सोपवण्यात…

अमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; ‘ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहीम

मुंबई अमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७…

आजचा निकाल महाराष्ट्र आणि भारतीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा – राहुल शेवाळे

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज (गुरुवारी) निकाल येणार आहे 14 फेब्रुवारी 2023 पासून याप्रकरणी नियमित सुनावणी घेण्यात आली.…

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्ताकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वाचा निकाल…

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार, राजीनामा देणार नाहीत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर…

कोकण मंडळ म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने पेलत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न…

मेट्रो-३ च्या आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून…

मणिपूरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी सुखरूप परत

मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…