ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच, १०० दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेतील सर्वपक्षीय बैठकीत भारताने पाकिस्तान…

अबू आझमी म्हणाले, देशात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या

विशेष प्रतिनिधी मुंबई : “पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, कारण त्यांचा हेतू भारतात हिंदू-मुस्लिम वाद…

देशावर शोककळा असतानाही रॉबर्ट वाड्रांचा राजकारणाचा सूर, राजकीय वर्तुळातून टीकेची झोड

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली…