प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय…

मुंबई उपनगरातील संभाव्य धोकादायक दरडप्रवण भागात मुंबई महानगरपालिकेने तातडीने संरक्षक भिंती बांधाव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखालील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची…

अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील १४९ अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो…

स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत सात खेळांचा पुन्हा समावेश करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कारासाठींच्या यादीत गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींगसह एरोबिक्स, ॲक्रोबॅटीकचा खेळांचा…

ऍम्ब्युलन्स घोटाळ्याचा आरोप आरोग्य विभागाने फेटाळला, तारखांसह दिला पुरावा

महाराष्ट्रामध्ये 8 हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता, पण हा प्रचार चुकीचा…

वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही – नितेश राणे

सोमवारी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुसरीकडे उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचले होते. उद्धव…

मीरारोड हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक

मीरारोड हिंसाचार प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 13 संशयित हल्लेखोरांना अटक…

उत्तर भारतात थंडीचा कडाका, तर राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता

देशाच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. सध्या संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड थंडी आहे. दाट धुक्यामुळे…

विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री दिलीप वळसे पाटील

विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, नागरिकांना पतपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या संस्थांच्या…