कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 वर; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सणसणीत टोला

राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरलं जातं. राज्यातील परकीय गुंतवणूक घटली आहे. परदेशातील उद्योग…

आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजेत, पाठिंब्याचे विधान दुर्दैवी; हसन मुश्रिफांची छगन भुजबळांवर टीका

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर एकच वादळ उठलं आहे. मनुस्मृती दहन…

वरुणराजा बरसणार; केरळनंतर ‘या’ मार्गाने मान्सून महाराष्ट्रात धडकणार

दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता मुंबईत पाऊस कधी येणार असा विचार मुंबईकरांच्या…

राज्यात पब आणि बारमध्ये 7 कठोर नियम लागू होणार

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरण सध्या खूप गाजत आहे. दोन आठवड्यापूर्वी नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन…

पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला मोठा झटका; महाबळेश्वर येथील बार अखेर सील

पुण्यामध्ये दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबाचा, सुरेंद्र अगरवालचा महाबळेश्वरमधील…

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा…

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता…

‘विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकसित बंदरे आवश्यक’ – राज्यपाल रमेश बैस

भारत हजारो वर्षांपासून एक महान सागरी राष्ट्र आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्यासाठी कसोशीने…

राज्यसेवा पूर्व परीक्षा 6 जुलैऐवजी 21 जुलैला; आर्थिक मागासवर्गीयांना ओबीसी मधून अर्ज करण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 6 जुलै रोजी होणारी राज्यसेवा…

जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजन दोषी, जन्मठेपेची शिक्षा; मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टाचा निर्णय

मुंबईतील बहुचर्चित 2001 मधील हत्याकांड प्रकरणाचा निकाल तब्बल 23 वर्षांनी आला आहे. मुंबईतील जया शेट्टी हत्याकांडात…