मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन, मनपा रहिवाशी संघ, नागरिक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न…

आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने सहकार्य करावे – मंत्री अनिल पाटील

आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने सहकार्य करावे, यासाठी केंद्र शासनाच्या स्तरावर उपाययोजना…

कापशीचं पायतान करकर वाजयतय, ते बसलकी कळेल; जितेंद्र आव्हाड यांना हसन मुश्रीफ यांचे चोख प्रत्युत्तर

महाराष्ट्रात एकीकडे शरद पवारांनी अजित पवारांबाबत केलेल्या विधानावरून तर्क-वितर्क चालू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्याच दोन्ही गटातील नेत्यांमध्ये…

चिपी विमानतळावरून कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा एक सप्टेंबरपासून सुरु होणार

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा, 1 सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक – मंत्री गिरीष महाजन

राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध – पणन मंत्री अब्दुल सत्तार

केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन…

व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या…

लम्पी स्कीनचा वाढता धोका, कशी घ्याल जनावरांची काळजी? वाचा सविस्तर

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन त्यांची योग्य सुश्रुषा करणे…

महाराष्ट्राचं राजकारण कळण्याइतपतही विजय वडेट्टीवार मोठे नेते नाहीत – शहाजीबापू पाटील

महाराष्ट्राचे राजकारण कळण्याइतपतही विजय वडेट्टीवार मोठे नेते नाहीत,अशी सणसणीत टीका शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.सध्याच्या…

घरात बसून पक्ष चालवणारे कोणालाच संपवू शकत नाही; यांच्या स्टेजवर चारपाचच लोक दिसतील – चंद्रशेखर बावनकुळे

घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाहीत. घरात बसूनच पक्ष गेला. उद्धव ठाकरे…