भाजपसोबत युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले.…
Tag: Maharashtra
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा निर्णय दिलासादायक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा प्रति क्विंटल २४१० रूपये…
सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा, भव्य-दिव्य व्हावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग…
शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी, ‘मधकेंद्र योजने’तून सरकार देत आहे भरघोस मदत
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या…
शरद पवारांनी आजच्या निर्णयाचं स्वागत करावं; ते सुद्धा १० वर्ष कृषीमंत्री होते; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांवर निशाणा
राज्यात सध्या कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटल्याचे पहायला मिळत आहे. कांद्याचे निर्यात शुल्क 40 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर राज्यातील…
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारांसाठी मंडळांनी सहभाग नोंदवावा- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे,…
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे
राज्याचे माजी कृषीमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु…
दगड भिरकावणारी विनाशकारी विचारसरणी नको, प्रगतीशील तरुणाई हवी; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसैनिकांना सुनावलं
आधी महामार्गांवरील टोल आणि आता रस्त्यावरील खड्ड्यांवरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या टोलनाका प्रकरणावरुन भाजपकडून…
केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार,कांद्याची प्रतिक्विंटल 2410 रु. दराने खरेदी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
कांदा निर्यात शुल्क वाढीवरून शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, हमीभाव द्यावा अशी मागणी खासदार…
शेळी, कुक्कुटपालन योजनांच्या धर्तीवर मेंढ्यांसाठीही अर्धबंदिस्त निवारा योजना प्रायोगिक तत्वावर राबवावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराईक्षेत्रालगतची जमिन…
