‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार…

मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी विचार सोडला, नीती सोडली, पक्षही सोडला ते कोणत्या नाकाने नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत? देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि एकनाथ…

कोर्टाचा निर्णय संभ्रमात टाकणारा; सत्तासंघर्षाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालात शिंदे सरकारला अभय मिळालं आहे. मात्र, राज्यपाल आणि…

20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आमदार बच्चू कडू यांचा दावा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा…

नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला – अजित पवार

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…

12 विधान परिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्यामुळे अद्यापपर्यंत करता आलेली नाही ठाकरे सरकारने…

राज्यात पारा वाढला, पुढील तीन दिवस उष्णता वाढणार

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा तडाखा तर कधी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.…

चौकशीसाठी मुदत वाढवून मिळण्यासाठी जयंत पाटलांचं ईडीला पत्र

आयएल आणि एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. चौकशीसाठी…

संजय राऊत यांनी नैतिकता पाळून देवळात जाऊन ध्यान धारणा करावी – शहाजीबापू पाटील

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक…

ठाकरेंनी स्वेच्छेने पदाचा त्याग केला नसता आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी असती-शंभूराज देसाई

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने आज जाहिर केला असून शिंदे-फडणवीस सरकार वाचले विरोधक म्हणतात सरकार…