‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नऊ दहशतवादी केंद्रांवर अचूक हल्ला, लष्कर आणि वायुदलाची संयुक्त माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :पहलगाममधील २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या…

पाकिस्तान आणखी दहशतवादी हल्ले घडवून आणणार असल्याची माहिती मिळाल्यानेच राबवले ऑपरेशन सिंदूर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केली भूमिका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरून आणखी हल्ले घडवून आणले जाणार आहेत, अशी विश्वसनीय…

राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून ऑपरेशन सिंदूरचे कौतुक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांमध्येच भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आहे. या…

भारताची पाकिस्तानवर मध्यरात्री कारवाई : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना…

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर १६ जिल्ह्यांत आणि पुण्यात ७५ ठिकाणी मॉकड्रिल होणार

विशेष प्रतिनिधी पुणे : काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि…

भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची बैठक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

दहशतवादी पाकिस्तानच्या धमक्या सुरूच, संपूर्ण लष्करी ताकदीने उत्तर देण्याची लष्कर प्रमुखांची वल्गना

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २६ निष्पाप पर्यटकांच्या जिवावर उठलेल्या भीषण दहशतवादी…

ओवैसी यांचे पंतप्रधानांना आवाहन, पाकिस्तानला असा धडा शिकवा की पुन्हा त्यांनी शंभर वेळा विचार करायला हवा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र आहे. भारतावर पुन्हा हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानने शंभर…

आता एकटा सैनिक पाडू शकणार पाकिस्तानची विमाने, खांद्यावरून डागता येणाऱ्या ‘इग्ला-एस’ क्षेपणास्त्रांचा भारताला रशियाकडून पुरवठा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाममध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आपल्या हवाई सुरक्षेची तयारी अधिक…

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा आर्थिक दणका; सर्व आयातीवर बंदी, पाकिस्तानी जहाजांनाही प्रवेशबंदी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने…