संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेसाठी १ हजार ४९६ कोटी निधी वितरित

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थीना दरमहा वेळेवर…

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात

देशात आज आणि उद्या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान…

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवरील गाळेधारकांच्या समस्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या लीजवर देण्यात आलेल्या जमिनीवर सुमारे चार हजार इमारती उभ्या असून 50 हजार कुटुंबांना…

‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश आपल्या माध्यमातून सर्वत्र पोहोचेल; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ब्रिटनमधील भारतीयांसमोर विश्वास

जगातील कोणता देश मोठा आहे, याचे मूल्यांकन त्या देशातील “सुखांक”(हॅप्पीनेस इंडेक्स) बघून निश्चित करण्याचे संयुक्त राष्ट्र…

ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील…

विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय गृह विभागाच्या बैठकीत प्रतिपादन

एकीकडे नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना परिणामकारकपणे राबविणे सुरु असल्याने…

मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

नक्षलवाद्यांच्या संदर्भात करायवयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक बोलवली होती.…

ज्यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्लं त्यांना आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा काय अधिकार? चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

नांदेडपाठोपाठ नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयांत रुग्णांचे मृत्यू झाल्याचं प्रकरण तापू लागलं आहे. या मुद्द्यावरून राजकीय…

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून २४ तासात १३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले

नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाची राज्यात चांगलीच चर्चा आहे. या रुग्णालयात एकाच दिवसात…

रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा आरबीआय पतधोरण समितीचा निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात…