राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Tag: News
गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानं भगिनींना दिलासा, त्यांचे जीवन अधिक सुकर होईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी
सर्व एलपीजी ग्राहकांसाठी म्हणजेच 33 कोटी गॅस जोडण्यांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय…
गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी; दोन हजार 521 घरांची सोडत
‘एमएमआरडीए’कडून गिरणी कामगारांसाठी म्हाडाला मिळणाऱ्या दोन हजार 521 घरांची सोडत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ठाणे…
मुरबाड तालुक्यातील ‘सिद्धगड’च्या पुनर्वसनासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुरबाड तालुक्यात भीमाशंकर अभयारण्यात सिद्धगड या ठिकाणी डोंगरावर वस्ती आहे. अतिवृष्टीमुळे येथील कुटुंबांना बाधित व्हावे लागले…
शेतकऱ्यांना दिलासा! ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’तील पहिला हप्ता लवकरच जमा होणार
प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या…
संजय राऊत यांचे देश विरोधी संघटनेशी संबंध, त्यांची नार्को टेस्ट करा; नितेश राणे यांचं एटीएसला पत्र
नितेश राणे यांनी एटीएस प्रमुखांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पत्र लिहिले आहे. संजय…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना कराव्यात – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जंगली हत्तींपासून नागरिकांचे आणि शेतीचे नुकसान होत आहे. हत्तींचा हा उपद्रव थांबविणे गरजेचे आहे.…
नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा आर्थिक कायापालट करणारा मास्टर प्लॅन; राज्यातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम, नोडल अधिकारी नेमणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी…
विहिरी, भूपृष्ठावरील जल, उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर; देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर
केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल…
ई-केवायसी केलेल्या 3 लाख शेतकऱ्यांकरिता 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
ई – केवायसी केलेल्या राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांकरिता मदतीचा 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या…
