कायदा व सुव्यवस्था असणारे शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणामुळे गुणात्मक परिवर्तन झाले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारींचे प्रमाण कमी झाले असून कायदा व…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर किशोर आवारे खूनप्रकरणी गुन्हा; राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आईचा आरोप

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके,…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्द

महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. तसंच डिसेंबर…

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार…

आयपीएल मध्ये आज गुजरात विरुद्ध मुंबई; वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार

वानखेडे मैदानवर आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा…

सीबीएसईच्या इयत्ता 10 वीच्या निकालातही मुलींनीच मारली बाजी

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा परीक्षांचा निकाल आता लागला असून त्यांची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईनं 12 वी नंतर…

मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी विचार सोडला, नीती सोडली, पक्षही सोडला ते कोणत्या नाकाने नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत? देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि एकनाथ…

कोर्टाचा निर्णय संभ्रमात टाकणारा; सत्तासंघर्षाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालात शिंदे सरकारला अभय मिळालं आहे. मात्र, राज्यपाल आणि…

सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंसमोर किंवा अंबादास दानवेंकडे जाऊन रडावं अजित पवारांचा सुषमा अंधारेंना टोला

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव विविध कारणाने आणि वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आहे…

20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आमदार बच्चू कडू यांचा दावा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा…