राज्यात गुन्हेगारी वर वचक ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले पाहिजे : फडणवीस

“लॉकडाउनच्या काळात देखील राज्यात १४% गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील पोलिसांचे काम आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था…