एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी 50 एकर जमीन प्रदान; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (एस.एन.डी.टी.) 50 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भातील…

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी जोरदार चकमक; लष्कराचे 3 जवान शहीद,दहशतवाद्यांचा शोध सुरु

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. दहशतवादी लपून बसल्याची माहिती…

अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या…

वन विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार नाही; वन विभागाचा खुलासा

वन विभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया टी.सी.एस.- आय.ओ. एन. यांच्यामार्फत 31 जुलै…

ओबीसी शिष्यवृत्तीसह शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनियमितेची तपासणी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

इतर मागास बहुजन कल्याण विभागातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या अनुषंगाने आढळलेली अनियमितता…

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्यास मिळणार 25 लाख रुपये अर्थसहाय्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ‘मन की बात’, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ च्या माध्यमातून साधणार जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधतात. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ…

महापाल‍िका रुग्णालयातील औषध खरेदीची चौकशी करणार – मंत्री उदय सामंत

मुंबईतील आरोग्य सेवे बाबतची चर्चा आज सकाळी विधनसभेच्या विशेष कामकाजात झाली. चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष…

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती

सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवाशन सुरू आहे. यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवर फैलैवर घेतल्याचे पाहायाला मिळाले…

मुंबई महिलांना सर्वात जास्त सुरक्षित शहर वाटते; दरदिवशी 70 मुली गायब होतायत, हे खरं नाहीये – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

विधीमंडळ अधिवशनाच्या आज (4 ऑगस्ट) शेवटच्या दिवस असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा…