विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही ‘भाऊबीज भेट’ – मंत्री आदिती तटकरे

नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी…

महापालिकेतील 580 कंत्राटी कामगारांना सफाई कामगार सेवेत कायम करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेतील कंत्राटी कामगारांना मोठी दिवाळी भेट दिली आहे. मुंबई महापालिकेतील 580 कंत्राटी सफाई…

ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्जबाबत चौकशी अहवाल शासनास सादर

ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील ड्रग्जबाबात चौकशी अहवाल शासनास सादर केला असून शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ.…

राज्यातील १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये…

सौर पंप स्थापित करण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर; अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राज्य अग्रेसर

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप…

मिरजच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाची प्रशासकीय प्रक्रिया यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावी – मंत्री सुरेश खाडे

मिरज येथील १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालय उभारणीबाबतची प्रशासकीय प्रक्रिया संबंधित यंत्रणांनी दोन महिन्यात…

तेव्हाच मराठ्यांना ओबीसींमध्ये घेतलं असत तर… भानगड राहली नसती; शरद पवार यांच्यावर बच्चू कडू यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर…

धारावी पुनर्वसन प्रकल्पालासाठी दिलेले 500 कोटी रुपये ‘म्हाडा’ला परत, प्रकल्पांना मिळणार गती

म्हाडाला स्वनिधीतून दिलेला निधी परत आल्यामुळे ‘म्हाडा’च्या स्वनिधीतून सुरू असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, गोरेगाव येथील…

अवकाळीमुळे प्रदूषणापासून दिलासा! मुंबई, पुण्यातील हवेची गुणवत्ता पातळी सुधारली

मुंबई आणि पुण्यात गेल्या काही दिवसांपासूंन हवा गुंतवत्ता निर्देशांक हा सातत्याने ढासळत होता. प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य…

‘साहेब शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले, आता दिवाळी साजरी करा’; धनंजय मुंडेंना शेतकऱ्याची साद

दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांना दीवाळीपूर्वी पीक विम्याची मदत मिळवून दिली नाही,…