मुख्यमंत्री म्हणाले, कर्जमाफीबाबत दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही

विशेष प्रतिनिधी पुणे : कर्जमाफी करण्यासंदर्भातील काही नियम पद्धत आहे. पण कर्जमाफीबाबत दिलेला एकही शब्द हे…

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मिती करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी पुणे : योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती…

मोदी कार्यकाळात अर्थव्यवस्था १२ लक्ष कोटी रुपयांवरून चाळीस लक्ष कोटी रुपयांपर्यंत , मुख्यमंत्र्यांनी मांडला महाराष्ट्राच्या आर्थिक घौडदौडीचा लेखाजोखा

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राने मोठी भूमिका बजावली आहे.…

दोन पावलं चालताना होते सतत धडपड, वारशाच्या गप्पा आणि फुकाची बडबड, उद्धव ठाकरेंची शिंदे गटाने व्यंगचित्रातून उडवली खिल्ली

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

पश्चिम बंगालमध्ये ममतांची हुकूमशाही! डॉक्टरला भेट देणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला पोलिसांनी केली अटक

विशेष प्रतिनिधी कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रशासनावर प्रश्न विचारणाऱ्या डॉक्टरला भेट देण्यासाठी गेलेल्याच भाजप…

‘ऑपरेशन सिंधू’ यशस्वी; इराणकडून भारतासाठी हवाई मार्ग खुला, १,००० भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इराण-इस्त्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात…

लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या सत्कार सोहळ्याचे शनिवारी आयोजन

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचे भूमिपुत्र तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि सुप्रसिद्ध सिने-पार्श्वगायक, लोककलावंत डॉ.…

भारतीय मुत्सदेगिरीचे यश, इराणने भारताला अपवाद करत हवाई मार्ग उघडल्याने १,००० भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इजरायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने एक महत्त्वपूर्ण पाऊल…

मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत कोणीही गैरकृत्य करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास

विशेष प्रतिनिधी मुंबई : राजकारणात टिकून राहण्यासाठी कधी कधी काही तडजोडी कराव्या लागतात. पण मी मुख्यमंत्री…

अघोरी विद्या करून आत्तापर्यंत कधीच पालकमंत्रीपद मिळविले असते! भरत गोगावले यांचे प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी कर्जत : अघोरी विद्या करून जर काही मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्री…