कला केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

राज्यातील कला केंद्रामध्ये मागील काही दिवसात अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. त्यामुळे कला केंद्रांना मान्यता देण्यासंदर्भात कठोर…

महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत मिळणार 1866.40 कोटी रुपयांचा लाभ

महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 1866.40 कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज, 27…

नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईणकर यांची सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत…

उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे जळजळ, मळमळ, अपचनाचे करपट ढेकर- आशिष शेलार

“आवाज कुणाचा” पॉडकास्टच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे…

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित

बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाच्या बोगस निविष्ठा संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५…

राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास…

रायगड जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

रायगड जिल्ह्यातील तालुका व जिल्हा क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणासाठी निधी वितरित केला आहे. त्या संकुलांची कामे तातडीने…

ठाकरेंच्या मुलाखतीत खेकडे वगैरे अशीच टीका असणार;अडीच वर्षात काय केलं ते सांगा-संजय शिरसाट

आम्ही मातोश्रीवर यायचो तेव्हा तुमच्यासमोर झुकत होतो का? असा उपरोधिक सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट…

पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती…

नरखेड रेल्वे नागपुर ते भुसावळपर्यत चालवा खा.डॉ.अनिल बोंडे यांची मागणी : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत दिले पत्र

नरखेड रेल्वे गाडीला कोरोनंतर बडनेरापर्यंतच चालविण्यात येत असल्याने गजानन भक्तांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही…