उद्धव ठाकरे दोन वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही? बच्चू कडूंचा सवाल

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची जबबादारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दावा अशी मागणी…