गुंतवणूक व रोजगारवृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारा – उद्योग मंत्री उदय सामंत

अमरावती येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात ‘पीएम मित्रा पार्क’ हा महाराष्ट्राचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. त्यासाठी भूसंपादन दोन…

उपमुख्यमंत्र्यांची पहिली भेट मिळणार मे महिन्यात, १ कोटी १० लाख शेतकऱ्यांना होणार लाभ

पुणे : उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नमो योजनेद्वारे दरवर्षी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.…

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी उपलब्ध करुन देणार – डॉ.विजयकुमार गावित

शेतकरी, नवउद्योजक, महिला बचत गट, शेती उत्पादक संस्थांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देणार…

७/१२ उताऱ्यावर नोंद नसलेल्या कांदा लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी समिती गठित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १…

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार; मंत्री सुरेश खाडे यांचा मोठा निर्णय

आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत 25 कामगार संघटनांचे अध्यक्ष यांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये सफाई…

खारघर दुर्घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी ( १६ एप्रिल ) ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.खारघर येथील…

साखर कारखान्यांना ‘मार्जिन मनी लोन’ देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने काल मंत्रिमंडळ बैठकीत साखर कारखान्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. मार्जिन मनी लोन मंजुरीसाठी…

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांग, महिला, शेतकरी, कर्मचारी वर्गाकरिता अनेक महत्वपूर्ण निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

शेतकऱ्यांना स्वस्तात आणि दिवसाही वीज मिळणार! मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

खंडीत वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्येतून जावं लागतं. शेतीपिकांना हमीभाव मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या…

प्रशासकीय गतिमानतेत भर घालणाऱ्या मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री…