अग्निपथ हिंसेविरोधात आंदोलन सुरुच..! बिहार येथे रेल्वे पेटवण्यात आली…!

सैन्य दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. बिहारमध्ये…

आता सांगा महाराष्ट्राचा ‘चाणक्य’ कोण…!

गेले ३ दिवस महाराष्ट्रात केवळ एकाच नावाचा बोलबाला आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपला मिळालेल्या यशामागचे हे नाव…

राणा दांपत्याला मुंबई पोलिसांची नोटीस…!  ८ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश…!

मुंबईत आणि एकूणच महाराष्ट्रात जे ‘हनुमान चालीसा’ प्रकरण गाजलं. त्यात सगळ्यात पुढे आलेलं नाव म्हणजे खासदार…

8 वर्षांआधी आजच्याच दिवशी ‘मैं नरेंद्र दामोदरदार मोदी’ या शब्दांनी झाली होती नवीन भारताची सुरुवात…!

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेऊन 8 वर्षे पूर्ण झाली. आजच्याच दिवशी…

 राज्याच्या शेतकऱ्याकडे सरकारचे दुर्लक्ष : देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकारने सामान्य जनतेचे हाल केले आहेत, राज्याच्या शेतकऱ्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. असे मत…

महाविकास आघाडीने सामान्य माणसाची थट्टा केली : देवेंद्र फडणवीस

“महाविकास आघाडीने सामान्य माणसाची थट्टा केली आहे. दीड आणि दोन रुपयांनी ईंधनाचे दर कमी करणे म्हणजे…

या महाराष्ट्राला झाले काय ?

हा एक प्रश्न आहे, जो आज सर्व सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. काय झाले आहे…

“महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह आहे, आणि औरंगजेबाच्या मजारीवर जाणे शिष्टाचार”

“महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह आहे, आणि औरंगजेबाच्या मजारीवर जाणे शिष्टाचार आहे.” असे वक्तव्य राज्याचे माजी…

केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांच्यावर हल्ला : सत्ताधारी पक्षच कायदा सुव्यवस्था ठेवणार नसेल तर ते गंभीर आहे : फडणवीस

काल केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांच्यावाहनावर पुणे येथे हल्ला करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत राज्याचे माजी…

मैं तो अयोध्या जा रहा था, बाबरी गिरा रहा था, मंदिर बना रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ : फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काढला चिमटा…!

‘१९९२ मध्ये जुलै मध्ये मी नगरसेवक झालो, त्यानंतर वकील झालो आणि डिसेंबर मध्ये हा नगरसेवक एडव्होकेट…