मराठीमध्ये बोललं नाही तर काय मराठीला भोकं पडणार आहे का? केतकी चितळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी न बोलण्यामुळे मराठी भाषेचे नुकसान होत आहे का? त्यांनी जर मराठीमध्ये…

त्रिभाषा सूत्र काँग्रेसने आणले, उद्धव ठाकरे यांच्या काळात त्याला मान्यता, आशिष शेलारांचा आरोप

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : “त्रिभाषा सूत्र ही संकल्पना काँग्रेसने १९६५ सालीच आणली होती आणि १९६८ मध्ये…

मुंगेरीलाल के हसीन सपने ..पक्ष टिकण्याची बोंब अन् चंद्रकांत खैरे म्हणतात आदित्य ठाकरे हाेणार २०२९ मध्ये मुख्यमंत्री

विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे…