भारतीय लष्कराचा करारा प्रहार , पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त, HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीही नष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी कारवाईनंतर पाकिस्तानकडून सीमेवर उत्तेजक आणि अंधाधुंद…

मुसलमानांविरोधात जिहादचा आरोप करत ऑपरेशन सिंदूरला हिंदू विरुद्ध मुस्लिम चुकीचा रंग देण्याचा प्रयत्न , अल कायदाची भारताला बदल घेण्याची धमकी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अल कायदा या दहशतवादी संघटनेने निवेदन जारी करून ऑपरेशन सिंदूर या…

लाहोरमध्ये मिसाईल हल्ल्याने भीषण स्फोट; एअरपोर्ट बंद

लाहोर : पाकिस्तानच्या लाहोर शहरात बुधवारी पहाटे झालेल्या मिसाईल हल्ल्यांमुळे संपूर्ण शहर हादरून गेले. या हल्ल्यांमध्ये…

ऑपरेशन सिंदूर’चा दणका : मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जणांचा खात्मा, जैश ए मोहम्मदला मोठा फटका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या अचूक हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख…

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नऊ दहशतवादी केंद्रांवर अचूक हल्ला, लष्कर आणि वायुदलाची संयुक्त माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :पहलगाममधील २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या…

भारताची पाकिस्तानवर मध्यरात्री कारवाई : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना…

आम्हाला मित्र हवे आहेत, उपदेश देणारे नको, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा युरोपला स्पष्ट संदेश

विशेष प्रतिनिधी लंडन : भारताला मित्र हवे आहेत, केवळ उपदेश देणारे नको. विशेषतः असे उपदेशक जे…

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा आर्थिक दणका; सर्व आयातीवर बंदी, पाकिस्तानी जहाजांनाही प्रवेशबंदी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने…

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका; आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात…

दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या बाजूने, पण युद्ध टाळण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या…