अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका, अटकेपासून दिलासा नाहीच

दिल्‍ली मद्य धोरण प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी…

भारत लोकशाहीची जननी; लोकशाही शिखर परिषदेला पंतप्रधान मोदींनी केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘लोकशाहीसाठी शिखर परिषदे’ ला संबोधित केले. जगभरातल्या लोकशाही राष्ट्रांना आपापल्या अनुभवांचे आदानप्रदान…

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल अडचणीत; ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात…

लोकसभा निवडणुकीत तब्बल २ लाख मतदार हे १०० वर्ष वयाचे , निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर आज जाहीर करण्यात आल्या आहेत. अखेर देशात लोकसभा…

सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वास कायम ठेवला; निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि…

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर; दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली.…

‘वन नेशन वन इलेक्शन’ कोविंद समितीचा राष्ट्रपतींना अहवाल सादर; देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्याची शिफारस

देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयासाठी समिती नेमण्यात आली…

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठीपुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं…

अल्पसंख्याकांच्या मतांसाठी उद्धव ठाकरेंकडून ‘सीएए’वर राजकारण सुरू; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा थेट आरोप

सीएए कायदा काहीही झालं तरीही मागे घेतला जाणार नाही. हा कायदा कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही…

रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत.…