परदेशातच जास्त वेळ घालवल्याने देशातील राजकारण समजायला वेळ लागतो, राहुल गांधींवर राधाकृष्ण विखे-पाटील यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर : “राहुल गांधी यांचा बहुतांश वेळ परदेशात जातो, त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती समजून…

शिवजयंतीच्या दिवशी छत्रपति शिवाजी महाराजांचा पोवाडा गायल्यामुळे शाहीर मावळे यांना अटक

आज महाराष्ट्रात एक संतापजनक प्रकार घडला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी…