पोलिसांची वर्षातून किमान एकदा होणार आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई पोलिसांवर कामाचा ताण वाढत चालल्याने त्यांना हृदयविकार, उच्चदाब, मधुमेह यासारखे आजार…

परिवहन मंत्र्यांनी स्वतः स्टिंग ऑपरेशन करून उघडकीस आणली अनधिकृत रॅपिडो बाईक सेवा

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र सरकारने कोणतीही अधिकृत परवानगी नाकारलेली असतानाही राज्यात ‘रॅपिडो’सारख्या बाईक टॅक्सी सेवा…

आषाढी वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, आमदार मनीषा कायंदे यांचा विधानपरिषदेत आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : आषाढी वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नका, अजित पवार यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी मुंबई :- शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे…

मुख्यमंत्र्यांच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाने लाखो वारकऱ्यांना दिला आधार, आरोग्य सुविधांसह जनजागृतीला प्रचंड प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी मुंबई : आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पीओपीच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत धोरण ठरवण्यासाठी सरकारला मुदतवाढ

विशेष प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या मोठ्या आणि सार्वजनिक गणेश…

उद्धव ठाकरेंनी केलेली हिंदी सक्तीची अंमलबजावणी रद्द, त्रिभाषा सुत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय मागे, मुख्यमंत्र्यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिभाषा सुत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय मागे घेतले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अंतिम घटकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अंदाज समितीचे योगदान महत्वाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

अंदाज समिती ही केवळ आर्थिक परीक्षण करणारी संस्था नाही, तर ती अंतिम माणसाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी…

सत्ताधाऱ्यांना ‘षंढ’ म्हणणे संदीप देशपांडेंना पडणार महागात? हक्कभंग प्रस्ताव येण्याची शक्यता, गुलाबराव पाटील यांची तीव्र प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना…

पाकिस्तानात हिरो आणि भारतात झिरो, पाकिस्तानी माध्यमांतील बातम्या दाखवत एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

लष्कराच्या पराक्रमावर त्यांना शाबासकी देणे सोडून त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करत आहेत. किती नुकसान झाले हे विचारत…