उजनीसह पाच मोठ्या धरणातील गाळ काढण्यासाठी दिड महिन्यात मानके तयार करून कार्यवाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उजनीसह पाच मोठ्या धरणातील गाळ काढण्याच्या कामासाठी नव्याने समिती स्थापन करण्यात आली असून समितीमार्फत प्रारूप, निविदा,…

पत्रकार शशिकांत वारिशेंचा अपघात जाणीवपूर्वक घडवला; विधानपरिषदेत सरकारची लेखी उत्तरात कबुली

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणाचे पडसाद आज…

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ठिकाणी ईडीची छापेमारी; १९ जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. पंतप्रधान आवास योजना प्रकरणी हि छापेमारी करण्यात आली…

द्राक्षाचा हंगाम सुरू होताच अवकाळीचे संकट; द्राक्ष उत्पादक संकटात

द्राक्ष पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. सध्या द्राक्षाचा…

आजपासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत

राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना…

प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – चंद्रकांत पाटील

राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100…

आनंदावर 24 तासात विरजण! सुप्रीम काेर्टाने विचारले स्वतःहून पायउतार झालेल्या सरकारला आम्ही परत कसे आणणार?

नवी दिल्ली : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत सरन्यायाधिशांच्या राज्यपालांच्या निर्णयासंदर्भात टिप्पणीमुळे  ठाकरे गटाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या हाेत्या.…

मराठा समाज आरक्षणासाठी शासन कटिबद्ध; पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे…

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार – रवींद्र चव्हाण

पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी १२०० मीटर रस्त्याचे, तर…