नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ, जगातील सर्वात वेगाने प्रवास करणारी बॅगेज सिस्टीम उभारणार

नवी मुंबई: नवी मुंबई :देशातील सर्वात आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे…

किल्ल्यांच्या जागतिक वारसासाठी राज्य सरकार सज्ज, आशिष शेलार यांचे राज ठाकरे यांना उत्तर

विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचा जागतिक सन्मान म्हणजे महाराष्ट्राचं गौरवशाली…

पुणे ते मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंकमुळे अर्थव्यवस्थेला गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे ते मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंक मुळे पुणे, मुंबई आणि एमएमआर रिजन…

छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देशभरातून सात वेगवेगळ्या साइट्स जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकन…

हा मराठीचा विजयोत्सव नव्हता तर उध्दव ठाकरेंची रुदाली, मुख्यमंत्र्यांनी काढले वाभाडे

विशेष प्रतिनिधी पंढरपूर : हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, ही रुदाली होती. या रुदालीचे दर्शन आपल्याला त्या…

ब्रिटीश व काही स्वदेशी इतिहासकारांचाही आपल्या नायकांवर अन्याय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी पुणे :ब्रिटीश व काही स्वदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्यातील अनेक नायकांवर अन्याय . इंग्रजांनी व…

ना काका , ना पुतण्या .. बडा उद्योजक भाजपमध्ये, बारामतीतून लढू शकतो लोकसभा!

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा निवडणुकीत पवार काका-पुतण्यात ज्याच्यासाठी चुरस झाली असे उद्योजक असलेले नेते प्रवीण…

आणीबाणी हा लोकशाहीतील काळा अध्याय, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघाती हल्ला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 25 जून 1975 रोजी लागू झालेल्या आणीबाणीला भारताच्या लोकशाही इतिहासातील “सर्वात…

देशात भाजपाचे प्राथमिक सदस्य 14 कोटींच्या वर; महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे देशात तब्बल 14 कोटींच्यावर सदस्य नोंदणीचा आकडा गाठला…

मोदी कार्यकाळात अर्थव्यवस्था १२ लक्ष कोटी रुपयांवरून चाळीस लक्ष कोटी रुपयांपर्यंत , मुख्यमंत्र्यांनी मांडला महाराष्ट्राच्या आर्थिक घौडदौडीचा लेखाजोखा

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राने मोठी भूमिका बजावली आहे.…