कोकणासह कोल्हापुरातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासह काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र…

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे होते. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच शासन काम…

मनपा शाळांमधील उपस्थितीत १२ टक्क्यांनी वाढ; वर्षभरात एक हजार ९६४ विद्यार्थी वाढले

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरात एक हजार ९६४ विद्यार्थी वाढले…

अजितदादा पुन्हा पडले भारी; आमदार अपात्रता प्रकरणी हायकोर्टाकडून शरद पवार गटाला नोटीस

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मुंबई हायकोर्टात आता शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट लढत सुरू…

शरद पवार बदला घेणार, अजितदादांच्या पुतण्याला फोडणार

महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याचे राजकारण नेहमीच चर्चेचे राहिले आहे. शरद पवार यांनी अनेकदा काका-पुतण्याच्या राजकारणाचा वापर केला.…

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे योजनेतून शेतकऱ्यांना 23 कोटी 37 लाख निधी वितरित – कृषीमंत्री धनंजय मुंडे

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतर केल्यानंतर प्रथमच…

‘प्रधानमंत्री- सूर्यघर’ योजना,महिन्याला 300 युनिट मोफत वीज;30 ते 78 हजार रुपयांची सबसिडी

‘प्रधानमंत्री- सूर्यघर’ मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला…

पुणे पोलिसांची दिल्लीत कारवाई, 800 कोटींचे 400 किलो एमडी जप्त

पुणे शहर आणि कुरकुंभ पाठोपाठ पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी नवी दिल्लीत छापा टाकून तब्बल…

कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ऐवजी २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी होणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य,रोजगार,उद्योजकता व…

सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती; पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनाने पुनर्विकास/स्वयंपुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता बिल्डरांकडे चकरा मारण्याची गरज राहिली नसून बिल्डर…