भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटारडा दावा

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानवर आधी हल्ला केला. आणि याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा…

देशावर हल्ला, राजकारण बाजूला ठेवून एकत्र उभे राहा, असदुद्दीन ओवैसी यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वक्फ कायद्याला आमचा विरोध सुरू राहील. पण तो आमचा देशांतर्गत मुद्दा…

शांतता हवी असेल तर दहशतवाद थांबवावा लागेल, भारताचा पाकिस्तानला कडक इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.…

पहलगाममधील क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर , अमित शहांनी दिले आणखी मोठ्या कारवाईचे संकेत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या…

वेदनेवर फुंकर.. स्वतः पंतप्रधान मोदींनी लष्करी कारवाईस दिले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान आणि…

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नऊ दहशतवादी केंद्रांवर अचूक हल्ला, लष्कर आणि वायुदलाची संयुक्त माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :पहलगाममधील २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या…

राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून ऑपरेशन सिंदूरचे कौतुक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांमध्येच भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आहे. या…

भारताची पाकिस्तानवर मध्यरात्री कारवाई : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना…

ओवैसी यांचे पंतप्रधानांना आवाहन, पाकिस्तानला असा धडा शिकवा की पुन्हा त्यांनी शंभर वेळा विचार करायला हवा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र आहे. भारतावर पुन्हा हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानने शंभर…

आता एकटा सैनिक पाडू शकणार पाकिस्तानची विमाने, खांद्यावरून डागता येणाऱ्या ‘इग्ला-एस’ क्षेपणास्त्रांचा भारताला रशियाकडून पुरवठा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाममध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आपल्या हवाई सुरक्षेची तयारी अधिक…