दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला…

राष्ट्रीय लोक अदालतीत राज्यातील १२ लक्ष ४५ हजार प्रकरणे निकाली

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित या वर्षातील पहिल्याच राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १२ लक्ष ४५ हजार…

महाविकास आघाडीच्या प्रयोगात शरद पवार गटाचाच बल्ल्या!

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष या प्रयोगाचे शिल्पकार मानले गेले. मात्र, या…

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ही धमकी…

‘आनंदाचा शिधा’ सोबत साडी देखील मिळणार, राज्य सरकारची बजेटमध्ये तरतूद

विविध सणानिमित्त रेशन दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अयोध्या येथे राम मंदिरात…

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा

हुप्रतिक्षित रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचं आज उद्घाटन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या…

२०२३ च्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ

वर्ल्ड लिडर म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता भारतात कशी आहे ? यावर नेहमीच…

साताऱ्यात ऐतिहासिक, निसर्ग, जल पर्यटनास येणार वेग; पर्यटन विकासासाठी 381 कोटींचा निधी मंजूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग…

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जमिनींवरील गाळेधारकांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र भाडेनियंत्रण कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश तातडीने काढावा;राहुल नार्वेकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जमिनींवरील निवासी आणि व्यापारी भाडेधारकांना दिलासा मिळावा यादृष्टीने महाराष्ट्र भाडेनियंत्रण कायदा १९९९च्या कलम…

देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बालकांवर संस्कार करून देशाचे भविष्य घडविण्याचे काम शाळांमधून होत असते. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी मागे राहणार नाही…