‘मुंबई फेस्ट‍िवल २०२४’ चे जपानच्या संसदेतील सदस्यांना निमंत्रण – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

‘मुंबई फेस्टीवल २०२४’ चे २० ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजन केले आहे या फेस्ट‍िवलचे जपानच्या संसदेतील…

मी कुणाला खूश करायला निकाल दिला नाहीये, सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सर्वांना मुभा – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा…

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यव्यवस्थेच्या उद्दीष्टपूर्तीसाठी नियोजन करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

राज्यातील प्रशासकीय विभागांनी वार्षिक कार्यक्रमांची आखणी करताना २५ वर्षानंतरच्या विकसित महाराष्ट्राचे चित्र डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम, योजना,…

दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय…

राज्यपालांच्या उपस्थितीत ‘मुंबई शाश्वत विकास’ परिषदेचे उद्घाटन

जल प्रदूषण, वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण कमी करण्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. मुंबईतील ध्वनी प्रदूषण…

औद्योगिक गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण ‘महाराष्ट्र’

भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा देण्याचे ठरवले…

कृषी पणन मंडळाच्यावतीने १७ जानेवारीपासून पुण्यात ‘मिलेट महोत्सव’

कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित ‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४’ चे उद्घाटन १७ जानेवारी रोजी पणन मंत्री अब्दुल…

शासनाची ‘ड्रोन अनुदान योजना’ काय आहे? सरकार देतंय ट्रेनिंग

कृषी आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनांच्या…

संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झालेत, अमोल मिटकरींची राऊतांवर टीका

काही लोकांनी काकांचा पक्ष चोरला अशी झोंबरी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत…

महिला सशक्तीकरण अभियान, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान प्रभावीपणे राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

आपल्या राज्याला स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक मिळाला आहे. हा क्रमांक आपल्या राज्याला कायम ठेवायचा आहे.…