एअर इंडिया मागची साडेसाती संपेना, दिल्लीत विमानाला आग, सलग दुसऱ्या दिवशी अपघात

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एअर इंडियाच्या दोन विमानांना सलग दोन दिवसांत तांत्रिक बिघाड व अपघातांचा…

एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले, मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला

विशेष प्रतिनिधी मुंबई : अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट सुरूच आहे. सोमवारी विमान धावपट्टीवरून…

अहमदाबाद विमान दुर्घटनेचा धक्कादायक अहवाल, विमान हवेत असतानाच इंजिनचा इंधनपुरवठा झाला बंद

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील महिन्यात अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या भीषण…

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात डीजीसीएची एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन कारवाईची शिफारस

[3:29 pm, 21/6/2025] Harshu: विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या गंभीर विमान अपघातात…

तांत्रिक बिघाड, हवामान आणि हवाई निर्बंधांमुळे एअर इंडियाची ८ उड्डाणं रद्द; ४ आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचा समावेश

विशेष प्रतिनिधी मुंबई : अहमदाबाद विमान अपघातानंतर चर्चेत असलेल्या एअर इंडिया कंपनीने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय…

एकाच दिवशी एयर इंडियाच्या दोन विमानांचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एअर इंडियाच्या तांत्रिक बिघाडांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अहमदाबादमध्ये नुकत्याच…

अहमदाबाद विमान अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना एअर इंडियाकडून आणखी २५ लाख रुपयांची मदत; टाटांकडून दिलेल्या १ कोटींच्या भरपाईव्यतिरिक्त दिलासा

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर (AI-171) विमानाच्या भीषण अपघातात मृत्युमुखी…

सगळंच उद्ध्वस्त झालंय, विमान अपघात स्थळाला भेट दिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी शोकाकुल

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : सगळंच उद्ध्वस्त झालंय, अशी शोकाकुल प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद…

टाटा ग्रुपकडून विमान अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने अहमदाबाद विमान…

काश्मीरमधून महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष विमानांची व्यवस्था

विशेष प्रतिनिधी मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री…