नागपूर मधील संचारबंदी पूर्णपणे उठवली

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून नागपूर मध्ये हिंसाचार झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून लावण्यात आलेली संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली…

नागपूर शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर, शांतता राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. …