महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत.येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन…

भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी बनू शकतो ‘शूट इन इंडिया’, अभिनेता शाहरुख खानचा विश्वास

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे – निसर्गसंपन्नतेपासून ते ऐतिहासिक वास्तूंपर्यंत, आधुनिक…

उद्धव-राज ठाकरे एकत्र येत असतील तर महाराष्ट्रासाठी स्वागतार्ह, सुप्रिया सुळे म्हणाल्या दोघेही भावासमान

विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे दोघेही मला भावासमान आहेत. जर ते दोघे महाराष्ट्राच्या…

चंद्रपूरचे विनय गौडा सर्वोत्तम जिल्हाधिकारी तर ठाण्याचे रोहन घुगे ठरले उत्कृष्ट सीईओ

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना…

देशाच्या शत्रूंविरोधात निर्णायक लढा देणाऱ्या सैन्याचे मनाेबल खच्ची करून नका; पहलगाम हल्ल्यावर चौकशी याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशाच्या सैन्याने आपल्या प्राणांची बाजी लावून दहशतवाद्यांशी लढा दिला असताना, अशावेळी न्यायालयीन…

विकसित महाराष्ट्रासाठी कटिबद्ध; राज्यपालांचे महाराष्ट्र दिनानिमित्त आवाहन

विशेष प्रतिनिधी मुंबई: “सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक, पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.…

मुख्यमंत्र्यांनी सादर केले शंभर दिवसांचे रिपोर्ट कार्ड; महिला व बालकल्याण विभागाला डिस्टिंक्शन, अनेक विभाग नापास

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकाळात विविध विभागांनी केलेल्या कामगिरीचे ‘रिपोर्ट कार्ड’ मुख्यमंत्री…

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, शेवटच्या माणसापर्यंत विकास, महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्र्यांचा निर्धार

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राला सातत्याने पुढे नेण्याचा निर्धार आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचा संकल्प…

राजावर ताण, तिजोरीत खडखडाट, तरीही देश सुरक्षितच राहील, भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी

विशेष प्रतिनिधी जळगाव जामोद : राजावर प्रचंड ताण असेल, देशाच्या तिजोरीत खडखडाट जाणवेल, मात्र संरक्षण व्यवस्था…

दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या बाजूने, पण युद्ध टाळण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या…