बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात…

शरद पवार यांची नैतिकता आणि पाठीत खंजीर

शरद पवार यांचा नैतिकतेशी संबंध आहे का? आता जर पवारसाहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच…

दबावाकडे लक्ष देत नाही, कायद्याच्या अनुषंगाने निर्णय; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती

मला माझे अधिकार माहित आहे. ते कसे बजावायचे तेही माहित आहेत. मी दबावाकडे लक्ष देत नाही.…

अनंत करमुसे मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांचा पीए तडीपार

अनंत करमुसे मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पीएला तडीपार…

महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली, दंगेखोरांना अद्दल घडवू देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणाची तरी फूस आहे. मात्र, कोणालाही दंगली घडवू देणार…

करेक्ट कार्यक्रम करणार म्हणणाऱ्या जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम होणार का !

राज्याच्या राजकारणातील अनेक अध्याय नव्याने उलगडताना दिसत आहे गेल्या वर्षी म्हणजे जून 2022 मध्ये राज्याच्या राजकारणात…

केजरीवालजी, आपले ‘आलिशान घर’ पाहण्यास इच्छुक,अनिल बोंडे यांचे अरविंद केजरीवाल यांना पत्र; अण्णा हजारेंना दिलेल्या प्रतिज्ञापत्राचाही दिला दाखला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च केल्याने त्यांच्यावर चुहुबाजूने…

एवढीच खुमखुमी असेल तर ठाकरे गटाच्या आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावं; श्रीकांत शिंदेंचं आवाहन

शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टचा निकाल कसा त्यांच्या बाजूने…

सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंसमोर किंवा अंबादास दानवेंकडे जाऊन रडावं अजित पवारांचा सुषमा अंधारेंना टोला

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव विविध कारणाने आणि वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आहे…

12 विधान परिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्यामुळे अद्यापपर्यंत करता आलेली नाही ठाकरे सरकारने…