राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धा 2024 साठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावे

देशात ग्रामीण पर्यटनाला देण्यात येणारे प्रोत्साहन आणि विकासाला अधिक चालना देण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि…

पराभवाचा राग संसदेत काढू नका, आता तरी सुधरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

चार राज्यांच्या निकालानंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांत भारतीय जनता…

भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या…

‘जल दिवाळी’ : ‘महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला’ अभियान देशभरात सुरु

घराघरांत शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यात यावे या उद्दिष्टातून ‘जल दिवाळी’ : ‘महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी…

कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या अनावरण

काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ…

गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना…!!

भारतीय ग्राम व्यवस्थेत खेडी स्वयंपूर्ण होती. कारण गावातल्या गरजा गावातच भागविल्या जात होत्या. त्यासाठी गावकारागीर असतं…

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुलाला ईडीचे समन्स

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव गहलोत यांना ईडीने नोटीस पाठवली असून शुक्रवार (२७ ऑक्टोबर)…

भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने आपला निर्णय दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती…

पारंपरिक कारागिरांच्या उत्पादनांना आधार देणारी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

पारंपरिक कारागिरांच्या उत्पादनांची गुणवत्ता, व्याप्ती आणि पोहोच सुधारणे आणि त्यांच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना स्थानिक…

10 वी, 12 वीची परीक्षा वर्षातून दोनदा देणं बंधनकारक नाही – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

काही दिवसांपूर्वी दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला. त्यानंतर आता…