जॉर्ज फर्नांडिस यांच्याआईवर बलात्काराची पोलिसांनी दिली होती धमकी, मुख्यमंत्र्यांनी सांगितला आणीबाणीतील अत्याचाराचा हृदय हेलावून टाकणारा प्रसंग

विशेष प्रतिनिधी मुंबई : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणीबाणी लावून अनन्वित अत्याचार केले.…

राहुल गांधी हे पार्टटाइम राजकारणी, आरोप करण्यासाठी फार काही अक्कल लागत नाही, प्रवीण दरेकर यांचा टोला

विशेष प्रतिनिधी पुणे : खळबळजनक वक्तव्य करून राजकारण करण्याचा नवीन प्रकार राहुल गांधी यांनी सुरू केला…

औरंगजेबाला पवित्र माणूस म्हणणं माजी आमदारास भोवलं; आसिफ शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी मालेगाव : “औरंगजेब एक पवित्र माणूस होता” असा वादग्रस्त दावा करणाऱ्या माजी आमदार आसिफ…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मुर्तरूप, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत आयोजित शिबीराचा १५ हजाराहून अधिक वारकऱ्यांनी घेतला लाभ

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली विठुरायांच्या दर्शनाकरीता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांकरिता…

राज्यातील शक्तीपीठ महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी; पंढरपूर, ज्योतिर्लिंग, अंबेजोगाईसह १८ तीर्थक्षेत्रांना लाभ

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील श्रद्धास्थानांना एकमेकांशी जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.…

शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी महानिर्मितीतर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

विशेष प्रतिनिधी मुंबई : पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित…

झूठ बोले कौवा काटे…’ म्हणत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना ‘मतचोरी’च्या आरोपावरून फटकारले

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात केवळ ५ महिन्यांत तब्बल ८…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर, नवीन वर्षच उजाडणार

विशेष प्रतिनिधी मुंबई :मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेसह राज्यभरातील अन्य महापालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग…

वारीवर वादग्रस्त विधान करणाऱ्या अबू आझमींना हसन मुश्रीफांनी चांगलेच सुनावलं

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : अबू आझमींना वारकरी संप्रदायाची खरी माहितीच नाही. वारी ही वर्षातून एकदाच होते,…

अंतिम घटकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अंदाज समितीचे योगदान महत्वाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

अंदाज समिती ही केवळ आर्थिक परीक्षण करणारी संस्था नाही, तर ती अंतिम माणसाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी…