पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना बहुमान, जपान सरकारकडून दौऱ्यात शासकीय अतिथीचा दर्जा

जपान सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी (स्टेट गेस्ट) दर्जा देऊन आमंत्रित केल्याने त्यांचे केवळ…

२७ जुलैला प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी हे राजस्थान येथील सिकोर येथून देशभरातील १ लाख २५ हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांचा हा विशेष लेख.

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान- डॉ.अनिल बोंडे,भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या…

कर्नाटक राज्यातील जैन साधू हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी आमदार संग्राम जगताप यांची गृमंत्र्यांकडे मागणी

कर्नाटक राज्यातील चिकोडी येथे जैन साधु आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली…

अमली पदार्थांचा व्यापार आणि प्रसार रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यात स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील अमली पदार्थांच्या व्यापार आणि प्रसारास आळा घालण्यासाठी कडक भूमिका राज्य शासनाने घेतली असून सर्व पोलिस…

श्री गाडगे महाराज मिशन मुंबई पुन्हा वादात; काँग्रेस नेत्या आमदार ॲड.यशोमती ठाकूरांसह मोहिते, देशमुख यांच्या चौकशी करण्याची मागणी

मुंबई : श्री गाडगे महाराज मिशन मुंबई पुन्हा एकदा वादात सापडले असून मिशन हे मूळ उद्देशापासूनच…

अमरावतीच्या मनोज सोनी हत्याकांडाचा तपास सीबीआय, सीआयडीमार्फत करा खा.डॉ.अनिल बोंडे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

अमरावती : येथील भाजीबाजार तारखेड परिसरात राहणारा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता मनोज सोनी यांची हत्या करण्यात…

राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर, कुणाला कोणते खाते? भाजपा आणि शिवसेना-राष्ट्रवादी खातेवाटपाची यादी

महाराष्ट्र सरकारकडून अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात नवनियुक्त मंत्र्यांना काही खात्यांची जबाबदारी देण्यात…

कवच कुंडल काढल्याशिवाय पर्याय नव्हता, शिवसेना-राष्ट्रवादी फोडणे म्हणजे कूटनीती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोक मला म्हणत आहे की, फडणवीसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, एवढेच काय आपल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनात…

मानपान, प्रॉटोकॉल पाहिला नाही, स्वतः मातोश्रीवर जायचे,मुख्यमंत्री व्हायचय, दुसऱ्या सोबत जाणार आहात हे हिंमतीने सांगायचं होतं..देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत व्यक्त केली खंत

असुरी शक्तींना ते काही पसंत पडलेले नाही भारताला तोडण्याचे त्यांचे प्रयत्न – सरसंघचालक मोहन भागवत

आम्ही विश्वात बंधुभावाच्या बाजूने आहोत. आम्हाला कोणाला घाबरवायचं नाही. गेल्या काही वर्षांत समाजाला तोडण्याचे प्रयत्न चालू…