माझे ऐकत राहा, तुमच्या डोक्यातील भूसा साफ होईल, असदुद्दीन ओवैसी यांचा पाकिस्तानला खरमरीत इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर देशभरातून संताप व्यक्त होत असताना…

हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, भारतीय लष्कराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले काैतुक

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय सैन्यांची ताकद काय आहे? हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण दाखवून दिले…

संस्था, कारखाने टिकावे, म्हणून आमचे राजकारण नाही, संजय राऊत यांचा शरद पवारांना टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई : आमच्या संस्था टिकाव्या, आमचे कारखाने टिकावे, कारखान्यावर आमची माणसे टिकावी म्हणून आमचे…

है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया … ऑपरेशन सिंदूरसाठी अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक

विशेष प्रतिनिधी मुंबई : “ है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया “ ..…

देशावर हल्ला, राजकारण बाजूला ठेवून एकत्र उभे राहा, असदुद्दीन ओवैसी यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वक्फ कायद्याला आमचा विरोध सुरू राहील. पण तो आमचा देशांतर्गत मुद्दा…

दोषारोपपत्रावर विवेचन टाळले, राहुल गांधी यांचा जामीन रद्द करण्याची सात्यकी सावरकर यांची मागणी

विशेष प्रतिनिधी पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी…

ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच, १०० दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेतील सर्वपक्षीय बैठकीत भारताने पाकिस्तान…

काँग्रेस फोडा, रिकामी करा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रातील निवडणुकांनंतरही पक्षांतराचे वारे शांत झालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

पंतप्रधान मोदी समजायला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळीला वेळ लागेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

पुणे : संजय राऊत वगैरे खूप छोटी माणसं आहेत. पंतप्रधान मोदी समजायला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या…

घाणेरडं राजकारण सोडा, मोदी सरकारला पाठिंबा द्या, अन्यथा… मायावती यांचा काँग्रेस, समाजवादी पक्षाला इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : घाणेरडे राजकारण सोडून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार जी काही पावले…