म्हणे दहशतवाद्यांनी धर्म विचारला नाही, शरद पवारच नव्हे तर सगळ्याच विरोधकांची पहलगाम हल्ल्यावर लाजीरवाणी भूमिका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारण्यात आला…

पाकिस्तान दोन तुकडे करा आणि पीओके भारतात विलीन करा , तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर…

सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना त्यांची जागा दाखवली, मुख्यमंत्र्यांनी खडसावले

विशेष प्रतिनिधी मुंबई : संविधान हातात घेऊन फिरणारे राहुल गांधी आता सर्वोच्च न्यायालयाचा तरी मान ठेवणार…

हल्लेखोरांच्या दहा पिढ्यांचा थरकाप व्हायला हवा असा बंदोबस्त करा …राज ठाकरे यांची संतप्त मागणी

विशेष प्रतिनिधी मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

निवडणुकीत हरल्याने मनावर परिणाम झाल्याने राहुल गांधींकडून देशाची बदनामी, मुख्यमंत्र्यांनी दिला जनतेत जाऊन काम करण्याचा सल्ला

विशेष प्रतिनिधी मुंबई : निवडणुकीत हरल्याने मनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल…

प्रियंका गांधींच्या पतीची नवटंकी! चालत पोहोचले ईडी कार्यालयात

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा पुन्हा एकदा चर्चेत…

व्हाेट बँक नष्ट होईल म्हणूनच वक्फ कायद्याच्या विराेधात हिंसाचार, याेगी आदित्यनाथ यांचा आराेप

विशेष प्रतिनिधी लखनाै : वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जात आहे, मुर्शिदाबादमध्ये हिंदूंना घराबाहेर काढून मारण्यात…

वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्यांना हिंसाचाराचा काँग्रेस नेत्याच्या सल्ला

दावणगेरे : कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि दावणगेरे येथील माजी नगरसेवक कबीर खान यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या…

राहुल गांधी यांच्यावरील खटला ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून चालणार

विशेष प्रतिनिधी पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील खटला ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’…

मुख्यमंत्र्यांचा उध्दव ठाकरे यांना थेट सवाल, बाळासाहेबांचे विचार राखणार की तृष्टीकरण करत राहणार?

विशेष प्रतिनिधी मुंबई : काॅंग्रेसबराेबर जाऊन उध्दव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्यामुळेच…