नपुसंक शब्दाचा सर्वोच्च न्यायालयाकडून सर्वसाधारण वापर; राजकीय स्वार्थासाठी विरोधी नेत्यांनी महाराष्ट्राला चिकटविला

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील हिंदू मोर्चे, तामिळनाडूतील द्रमुकच्या महिला नेत्यांचे वक्तव्य आणि केरळमधील हिंदू विरोधी क्लिप यावर…

संभाजीनगरमधील घटनेवर लक्ष ठेऊन आहोत; सर्वांनीच शांतता राखावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संभाजीनगरमध्ये काल रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली. जाळपोळ करण्यात…

‘ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात’, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. यातच ठाकरे गटातील नेते,…

अहमदाबादचे नाव बदला; राजू पाटीलांनी केली नाव बदलण्याची मागणी

राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याच नाव आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर राजकारण पेटलं आहे. एमआयएम पक्षाने या राज्य…

धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची याचिका; महिला आयोगानेही दखल घेतली नाही – करुणा मुंडे

निवडणूक प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी माहिती लपविल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.…

जितेंद्र आव्हाड यांच्या माजी बॉडीगार्डची आत्महत्या की खून; मोहित कंबोज यांच्या ट्विटने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. हा सरळ…

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर डल्ला; किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (पी एफ) डल्ला मारल्या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता 10 एप्रिल रोजी सुनावणी; महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका पावसाळ्यानंतरच

ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील महानगरपालिका- जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुकांबाबत सुप्रीम…

सावरकरांविरुद्ध मुक्ताफळे तरीही प्रियांका चतुर्वेदी यांना ठाकरे पिता – पुत्राकडून खासदारकीचे बक्षिस

राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा सातत्याने अपमान झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांना उपरती होऊन काँग्रेसला इशारा द्यावा…

सावरकर मुद्यावर मतभेदच, शिवसेनाच आली होती प्रस्ताव घेऊन – अशोक चव्हाण

सावरकर मुद्द्यावर शिवसेनेशी मतभेद होते आणि आहेतच. पण महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी शिवसेनच काँग्रेसकडे प्रस्ताव घेऊन आलो…