मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबविणार – मंत्री आदिती तटकरे

राज्यातील महिलांविषयक असणाऱ्या सर्व लोकाभिमुख शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ राज्यात…

प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंना काँग्रेस श्रेष्ठींचा धक्का;समन्वय समितीसाठी दिलेली नावे वरिष्ठांनी नाकारली

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समन्वय समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या तीन…

संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नसल्याची टीका उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणीस यांनी शनिवारी संजय…

भ्रूण प्रत्यारोपण सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या दारी – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींची स्त्री बीजे प्रयोगशाळेत फलित करुन सर्वसाधारण गायी आणि म्हशींमध्ये…

शरद पवारांना आत्मपरीक्षणाची गरज; उद्धव ठाकरेंनाही त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे – चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि आता पक्ष व चिन्ह कोणत्या गटाला मिळणार याबाबत निवडणूक आयोगात…

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेसाठी १ हजार ४९६ कोटी निधी वितरित

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थीना दरमहा वेळेवर…

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात

देशात आज आणि उद्या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान…

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवरील गाळेधारकांच्या समस्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या लीजवर देण्यात आलेल्या जमिनीवर सुमारे चार हजार इमारती उभ्या असून 50 हजार कुटुंबांना…

‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश आपल्या माध्यमातून सर्वत्र पोहोचेल; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ब्रिटनमधील भारतीयांसमोर विश्वास

जगातील कोणता देश मोठा आहे, याचे मूल्यांकन त्या देशातील “सुखांक”(हॅप्पीनेस इंडेक्स) बघून निश्चित करण्याचे संयुक्त राष्ट्र…

ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील…