प्रतीक्षा संपली! 28 फेब्रुवारीला बँक खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचे पैसे

पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याची तारीख ठरली आहे. त्यानुसार येत्या 28 फेब्रुवारी रोजी या योजनेच्या…

माझ्यावर टीका करण्याऐवजी निर्णयातील चुका दाखवा – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मी घेतलेले निर्णय हे कायदेशीर असून माझ्यावर टीका करण्यापेक्षा निर्णयातील चुका दाखवा असे विधान करत विधानसभा…

घरकुल योजनांच्या कामांना गती द्यावी – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी राज्यात केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येतात. मोदी…

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीकांसह मालमत्ता नुकसानबाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधीस मान्यता – मंत्री अनिल पाटील

सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत…

नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी निधी वितरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी…

बारामतीमध्ये ‘ईएसआयसी’च्या २०० खाटांच्या रुग्णालयासाठी ‘एमआयडीसी’मार्फत वाढीव जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने बारामतीसाठी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. भविष्यातील वाढत्या औद्योगिक वसाहतीची गरज…

सुनील तटकरे यांचे संकेत; बारामतीतून सुनेत्रा पवारच

बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच लढणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

कोकणासह कोल्हापुरातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासह काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र…

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे होते. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच शासन काम…

मनपा शाळांमधील उपस्थितीत १२ टक्क्यांनी वाढ; वर्षभरात एक हजार ९६४ विद्यार्थी वाढले

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरात एक हजार ९६४ विद्यार्थी वाढले…